अर्थसंकल्प २०२६: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रमुख मागण्या?
केंद्रीय अर्थमंत्रालयाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी नेते आणि कृषी अभ्यासकांशी चर्चा केली आहे. या बैठकीत शेती क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींचा आढावा खालीलप्रमाणे आहे:
ताज्या बातम्या
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.












