खरीप हंगाम २०२५: जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची तीव्रता आणि उत्पादनातील घट निश्चित करण्यासाठी ‘अंतिम पैसेवारी’ अत्यंत महत्त्वाची असते. नुकतीच राज्यातील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, बहुतांश ठिकाणी ती ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
पैसेवारीचे महत्त्व काय?
ताज्या बातम्या
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.












