ग्रामपंचायत कर न भरल्यास कर्जमाफी मिळणार नाही? जाणून घ्या या व्हायरल बातमीमागील सत्य!
सध्या सोशल मीडियावर आणि काही वर्तमानपत्रांच्या कात्रणांद्वारे एक बातमी वेगाने पसरत आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचा कर (घरपट्टी, नळपट्टी इ.) भरलेला नाही, त्यांना राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी अभ्यासक ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी या बातमीचे ‘फॅक्ट चेक’ (सत्यता पडताळणी) केले आहे.
बातमीचे सत्य काय?
ताज्या बातम्या
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.












