MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द ; महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने’ अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. या योजनेसाठी २०२५-२६ या वर्षाकरिता १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे २६,९७२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. … Read more








